अस्तास जाई तो इतिहास कसला
स्वराज्य व्हावे ही तर श्रींची ईच्छा !!
गनिमिने रक्षिला गड़ अमुचा
बघ जयजयकार घुमतो,
अवघा सह्याद्रि अमुचा
अवघा सह्याद्रि अमुचा !!
जिथे ढाल बनून खुद्द तानाजी
अन तलवार बनून उभा ठाकला बाजी
ही जातच होती सिंहाची
कसा मग गावनार हो शिवाजी!!
सांगा त्या औरँगजेबास;
बेभान होऊन त्या समयास
रक्त जयांनी सांडियले,
पैक्यास ईमान न विकले,
तयांनीच स्वराज्य साकारले
अस्तास जाई तो इतिहास कसला
अवघा सह्याद्रि अमुचा
अवघा सह्याद्रि अमुचा !!
-चेतन कोठावदे
स्वराज्य व्हावे ही तर श्रींची ईच्छा !!
गनिमिने रक्षिला गड़ अमुचा
बघ जयजयकार घुमतो,
अवघा सह्याद्रि अमुचा
अवघा सह्याद्रि अमुचा !!
जिथे ढाल बनून खुद्द तानाजी
अन तलवार बनून उभा ठाकला बाजी
ही जातच होती सिंहाची
कसा मग गावनार हो शिवाजी!!
सांगा त्या औरँगजेबास;
बेभान होऊन त्या समयास
रक्त जयांनी सांडियले,
पैक्यास ईमान न विकले,
तयांनीच स्वराज्य साकारले
म्हणून मुक्त आसमंतात भगवाही
एकच गान गात आहे,अस्तास जाई तो इतिहास कसला
अवघा सह्याद्रि अमुचा
अवघा सह्याद्रि अमुचा !!
-चेतन कोठावदे
एकदम कडक ।।।
ReplyDeleteधन्यवाद!
ReplyDeleteLai bhari :)
ReplyDeleteMasta .......
ReplyDeleteMast...👌👌👌
ReplyDelete👌
ReplyDeleteGreat....
ReplyDeleteमस्त !!
ReplyDeleteInspirational
ReplyDeleteKhup chhan
ReplyDeleteJabardast bhau .....rakesh more
ReplyDeleteJabardast bhau .....rakesh more
ReplyDelete👌👌👌👌
ReplyDeleteछान चेतन.. लिहीत रहा..👍
ReplyDeleteSahi re
ReplyDeleteGreat
ReplyDeleteMast re....
ReplyDeleteBhidlay👏👍
ReplyDeleteछान
ReplyDeleteMast re...ekdam kd...k
ReplyDeleteBhariiiii
ReplyDeleteBhariiiiiiiiiiiiii Bhauuuuuuuu
ReplyDeleteVery nice... ,👌👌
ReplyDeleteEk no., Ajun pudhe kahitari baghayla milel !!!
ReplyDeleteNice ��
ReplyDeleteNiece
ReplyDeleteNice one...!!👌
ReplyDeleteBharich Chetan..Badhiya , keep it up
ReplyDeleteJai Bhavani Jai Shhivaji
ReplyDeleteFaarch chaan...
ReplyDeleteJabardast bhau!!
ReplyDeletesuperb👌👌👌
ReplyDelete